"मी माफी मागणार नाही ,मी सावरकर नाही"राहुल गांधी ह्यांचे वक्तव्य . |
तर मित्रांनो हा वाद नेमका का आणि कुठून सुरु झाला हे पहिले आपण बघू. हा वाद सुरु केला तो म्हणजे राहुल गांधी ह्यांनी.
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर आणि त्यांच्या मोदी आडनावाच्या टिप्पणीबद्दल त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर, ते असे म्हणाले "मी माफी मागणार नाही ,मी सावरकर नाही ". ह्या त्यांच्या वक्तव्या नंतर सर्वच स्तरावर त्यांच्या ह्या वक्तव्याचा निषेध होतोय . ह्या बाबत राहुल गांधी ह्यांचा असं म्हणणं आहे कि वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून दयेची याचना केली होती.
सावरकरांची १९२४ मध्ये रत्नागिरी तुरुंगातून सुटका झाली या अटीवर की “त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात राहायचे आहे; शासनाच्या परवानगीशिवाय त्यांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाता येत नव्हते; त्याने सार्वजनिक किंवा खाजगीरित्या राजकीय कार्यात भाग घ्यायचा नव्हता हे निर्बंध त्यांच्या वर घातले गेले होते.
सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते तर ते साहित्यिकही होते. अंदमानमध्ये त्यांना कागद आणि पेन उपलब्ध नव्हतं. त्यावेळी त्यांनी जेलमधल्या भिंतींवर काट्यानं काव्य लिहिलं होतं.
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर आणि त्यांच्या मोदी आडनावाच्या टिप्पणीबद्दल त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर, ते असे म्हणाले "मी माफी मागणार नाही ,मी सावरकर नाही ". ह्या त्यांच्या वक्तव्या नंतर सर्वच स्तरावर त्यांच्या ह्या वक्तव्याचा निषेध होतोय . ह्या बाबत राहुल गांधी ह्यांचा असं म्हणणं आहे कि वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून दयेची याचना केली होती.
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर केलेलं वक्तव्य |
सावरकरांनी दयेची याचना केली होती हे जरी खरं असलं तरी त्या माघे युद्ध नीती होती आपल्या विरोधकांना आपल्या शत्रूंना दाखवायचं मी घाबरलो आहे मी तुम्हाला शरण आलो आहे आणि असा समज करून त्यांच्या तावडीतून सुटायचं आणि एकदा त्यांच्या तावडीतून सुटला कि आपल उभं आयुष्य पुन्हा देश सेवे साठी झोकून द्यायचं.कैद्याला दयेचा अर्ज दाखल करण्याचा पूर्ण अधिकार असतो . महात्मा गांधींनीच त्यांना दयेचा अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. गांधींच्या सल्ल्यानंतर त्यांनी दयेचा अर्ज दाखल केला. सावरकरांची सुटका करावी, असे आवाहन महात्मा गांधींनी केले होते. ते म्हणाले की आम्ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शांततेने आंदोलन करत आहोत, सावरकरजीही आंदोलन पुढे नेतील आणि देश स्वतंत्र होण्यास मदत होईल .
विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेचे प्रमुख सदस्य होते,तसेच व्यवसायाने सावरकर वकील आणि उत्कट लेखक होते.तसेच ते कट्टर हिंदुत्ववादी देखील होते.
24 डिसेंबर. 1910 या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती.जेव्हा सावरकर अंदमान ला पोहचले तेव्हा त्यांनी काही ओळी लिहल्या त्या अश्या.
अर्थात, या देशावर प्रेम करणारे खूप होतील पण आधी हजारोंना निर्वासित व्हावं लागेल. आपल्या भारताच्या भरभराटाची स्वप्न पूर्ण होईल पण त्यासाठी प्रथम अंदमान भरेल. सावरकरांनी तुरुंगात आपला वेळ आपल्या सहकारी कैद्यांना वाचन आणि लिहिण्यात घालवला. कारागृहात माफक ग्रंथालय स्थापन करण्यास अधिकृत मान्यताही मिळाली.
राहुल गांधी हे त्या महापुरुषा चा अपमान वारंवार करतात ज्यांच्या 'भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम' या पुस्तकाचा पंजाबीत अनुवाद झाला आणि भगतसिंग स्वतः रत्नागिरीला वीर सावरकरांना भेटायला गेले होते .फाशी देण्यापूर्वी भगतसिंग ज्या पुस्तकातून आपल्या डायरीत नोट्स काढत होते त्यापैकी एक सावरकरांचे पुस्तक होते.
त्या काळातील सर्व मोठे नेते सावरकरजींच्या देशभक्ती आणि धैर्यापुढे नतमस्तक झाले होते , अगदी काँग्रेसने 1923 च्या काकीनाडा अधिवेशनात सावरकरजींसाठी ठराव संमत केला होता.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी श्री वीर सावरकर यांच्या प्रयत्नांची पावती देण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जारी करण्यात आलेला हा शिक्का आहे.
मित्रांनो विचार करा सावरकरांना २५-२५ अशी ५० वर्ष काळ्या पाण्या ची शिक्षा झाली होती जिथे त्यांना प्रचंड हाल सोसावे लागले ,ह्या सेल्युलर जेल मध्ये प्रत्येक कैद्याला वेगळं ठेवण्यात आलं होते,वेगळं ठेवण्या माघे ब्रिटिशांचा मूळ उद्देश म्हणजे त्यांनी एकत्र स्वत्रंतता आंदोलनाशी निगडित कुठली हि योजना न बनवणे आणि शेवटी हताश होऊन ब्रिटिशांच्या विरोधात कुठले हि आंदोलन न पुकारणे हा होता इथे सावरकरांना आणि इतर कैद्यांना प्रचंड हाल सोसावे लागले प्रत्येक कैद्याला ३० पाउंड नारळाचं तेल आणि सरसोचं तेल काढावं लागायचं आणि तेय जर नाही झालं तर त्यांना अमानुष मारहाण करण्यात यायची.
विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेचे प्रमुख सदस्य होते,तसेच व्यवसायाने सावरकर वकील आणि उत्कट लेखक होते.तसेच ते कट्टर हिंदुत्ववादी देखील होते.
24 डिसेंबर. 1910 या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती.जेव्हा सावरकर अंदमान ला पोहचले तेव्हा त्यांनी काही ओळी लिहल्या त्या अश्या.
मुहिब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहिले
फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहिले
अर्थात, या देशावर प्रेम करणारे खूप होतील पण आधी हजारोंना निर्वासित व्हावं लागेल. आपल्या भारताच्या भरभराटाची स्वप्न पूर्ण होईल पण त्यासाठी प्रथम अंदमान भरेल. सावरकरांनी तुरुंगात आपला वेळ आपल्या सहकारी कैद्यांना वाचन आणि लिहिण्यात घालवला. कारागृहात माफक ग्रंथालय स्थापन करण्यास अधिकृत मान्यताही मिळाली.
राहुल गांधी हे त्या महापुरुषा चा अपमान वारंवार करतात ज्यांच्या 'भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम' या पुस्तकाचा पंजाबीत अनुवाद झाला आणि भगतसिंग स्वतः रत्नागिरीला वीर सावरकरांना भेटायला गेले होते .फाशी देण्यापूर्वी भगतसिंग ज्या पुस्तकातून आपल्या डायरीत नोट्स काढत होते त्यापैकी एक सावरकरांचे पुस्तक होते.
त्या काळातील सर्व मोठे नेते सावरकरजींच्या देशभक्ती आणि धैर्यापुढे नतमस्तक झाले होते , अगदी काँग्रेसने 1923 च्या काकीनाडा अधिवेशनात सावरकरजींसाठी ठराव संमत केला होता.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी श्री वीर सावरकर यांच्या प्रयत्नांची पावती देण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जारी करण्यात आलेला हा शिक्का आहे.
वीर सावरकर यांच्या प्रयत्नांची पावती देण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जारी करण्यात आलेला हा शिक्का आहे |
मित्रांनो विचार करा सावरकरांना २५-२५ अशी ५० वर्ष काळ्या पाण्या ची शिक्षा झाली होती जिथे त्यांना प्रचंड हाल सोसावे लागले ,ह्या सेल्युलर जेल मध्ये प्रत्येक कैद्याला वेगळं ठेवण्यात आलं होते,वेगळं ठेवण्या माघे ब्रिटिशांचा मूळ उद्देश म्हणजे त्यांनी एकत्र स्वत्रंतता आंदोलनाशी निगडित कुठली हि योजना न बनवणे आणि शेवटी हताश होऊन ब्रिटिशांच्या विरोधात कुठले हि आंदोलन न पुकारणे हा होता इथे सावरकरांना आणि इतर कैद्यांना प्रचंड हाल सोसावे लागले प्रत्येक कैद्याला ३० पाउंड नारळाचं तेल आणि सरसोचं तेल काढावं लागायचं आणि तेय जर नाही झालं तर त्यांना अमानुष मारहाण करण्यात यायची.
अश्या प्रकारे कोलू ला जुंपून सेल्ल्युलर जेल मधील कैद्यांना तेल काढावे लागायचे . |
सावरकरांची १९२४ मध्ये रत्नागिरी तुरुंगातून सुटका झाली या अटीवर की “त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात राहायचे आहे; शासनाच्या परवानगीशिवाय त्यांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाता येत नव्हते; त्याने सार्वजनिक किंवा खाजगीरित्या राजकीय कार्यात भाग घ्यायचा नव्हता हे निर्बंध त्यांच्या वर घातले गेले होते.
सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते तर ते साहित्यिकही होते. अंदमानमध्ये त्यांना कागद आणि पेन उपलब्ध नव्हतं. त्यावेळी त्यांनी जेलमधल्या भिंतींवर काट्यानं काव्य लिहिलं होतं.
'तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण',
असे स्वातंत्र्यदेवीला निग्रहाने सांगणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील एक तेजस्वी पर्व होय.
मित्रांनो आज कोणी हि उठ सुठ ह्या महापुरुषां वर बोलतात देशसेवे साठी स्वतःच नाही तर अखंड कुटुंब ज्यांनी अर्पण केले होते अशे होते आपले सावरकर आज ह्या स्वतंत्रवीरा वर अशे लोकं बोलतात ज्यांचं आपलं देशसेवे साठी आणि देशा साठी शून्य कर्तृत्व आहे फक्त निवडक लोकांचे मतं मिळवण्यासाठी आणि आपली मतपेटी भरण्यासाठी कसला हि अभ्यास न करता केलेली हि बदनामी आणि वक्तव्य आता थांबली गेली पाहिजे एवढीच विनंती.
अशा या थोर स्वातंत्र्यवीराला माझे शतश: प्रणाम!
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आर्टिकल.जर वरील माहिती आपल्या ला आवडली असेल तर हा आर्टिकल तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट्स द्वारे कळवा.