Virat Kohli Motivational Story : नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे आपली मराठी वर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर मराठी मोटिवेशनल स्टोरी वाचण्यासाठी इथे आले असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आणि मी खात्रीशीर रित्या सांगतो ह्या लेख वाचल्या नंतर तुमच्यात एक आग निर्माण नक्कीच होईल . जर आग निर्माण झाली तर पुन्हा पुन्हा नव नवीन लेख वाचण्यासाठी या तर चला मित्रांनो वेळ न वाया घालवता आपण सुरु करूया.
तर आज मी तुम्हाला जे गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे आज च्या घडीतील जगातील सगळ्यात successful आणि टॅलेंटेड अश्या क्रिकेटर ची तो म्हणजे विराट कोहली ची .
Virat Kohli image |
Virat kohli family background : एक छोटा दिल्ली च्या गल्लीत क्रिकेट खेळणारा मुलगा ते इंडियन क्रिकेट टीम मधील बेस्ट बॅट्समन हा नुसता बॅट्समन नाही तर त्याचा प्रवास हा तितकाच प्रेणदायी देखील आहे ह्या विराट कोहली ने आपल्या टॅलेंट आणि हिमती च्या जोरा वर किती तरीं विजय अगदी विरोधकांन कडून खेचून आणले आहेत विराट कोहली ने वया च्या अवघ्या ३ ऱ्या वर्षी बॅट हातात घेतली विराट कोहली चा जन्म ५नोव्हेंबर १९८८ ला एका पंजाबी सामान्य घरात झाला त्याचे वडील हे क्रिमिनल लॉयर होते.
त्याने आपल्या वाया च्या ९ व्य वर्षी वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमी जॉईन केली आणि तिथे त्याच्या वडिलांना त्याच्या मधला स्पार्क निद्रशनास आला.
Virat kohli : साल होते १९ डिसेंबर २००६ विराट कोहली दिल्ली विरुद्ध कर्नाटक रणजी match खेळण्या साठी मैदानात उतरला आणि त्याने त्या दिवस अखेर ४० रन केले घरी आल्या वर त्याला समजला कि आपले वडील वारले आहेत मित्रांनो अवघ्या २०शीत असल्येल्या मुलावर जेव्हा घरचा आधार स्तंभ हरवतो तेव्हा काय बितली असेल ह्याचा विचार करा. इकडे वडील वारलेले आणि तिकडे रणजी चा निर्नायकी सामना आणि निर्णायक दिवस अश्या परीस्तीत त्याला काय करावा सुधरत नव्हता सगळ्यांना अपेक्षित होता कि आता विराट कोहली काही येऊ शकत नाही. म्हणून त्याची टीम मध्ये रेप्लासिमेंट शोधू लागले , तरी अश्या परीस्तीत देखील तो खंबीर पाने उभा राहिला नाही तर तो विराट कसला ,विराट त्याच्या भाव जवळ गेला आणि म्हणाला दादा आपल्या वडिलांचा स्वप्न होता कि मी एक दिवस आपल्या देशाला इंडियन क्रिकेट मध्ये रेप्रेझेन्ट करेल आणि त्यांचा ते स्वप्न फार लांब नाही ये उद्या चा दिवस निर्णायक आहे मला माझ्या टीम ल जिंकवायचा आहे त्या मुले मी उद्या माझा सामना खेळून येईल तो पर्यंत तू घरची परिस्तिती सांभाळ. आणि हेय ऐकायला नंतर त्याच्या भावा नि देखील काही हि ना बोलता होकार दिला,दुसरा दिवस उजाडला वडिलांच्या जाण्याने विराट च्या मनावर फार परिणाम झाला होता आणि तो त्याच्या बॉडीलँगवेज वर देखील ते दिसत होत. दुसऱ्या दिवशी विराट मैदाना वर उतरला आणि त्यांनी ९० रणांची खेळी खेळली आणि त्या मॅच साठी तो मन ऑफ द मॅच देखील घोषीत झाला .
मित्रांनो आपण लोकांना succsseful झालेला बघतो पण त्या साठी त्यांनी घेतलेली मेहनत ,त्यांची जिद्द ,त्यांचे कॉम्प्रोमिसेस हेय कधीच लक्ष्यात घेत नाही .
ह्या अश्या Situation मधून च successful लोक तावून सुलाखून बाहेर निघतात आठवा तो दिवस २३ ऑक्टोबर २०२२ जेव्हा पूर्ण भारतीय संघ पाकीस्य्तानी गोलंदाजान समोर ढेपाळत होता तेव्हा हा विराट कोहली नावाचा एकटा माणूस त्यांच्या घश्यातुन विजय खेचून आणतो . अशी situation हॅन्डल करण्या साठी लागती प्रचंड मेहनत ,प्रचंड डेडिकेशन आणि आपल्या खेळा प्रति प्रचंड अशी कंमिटमेन्ट तेव्हा घडतो विराट कोहली सारखा अभेद्य अजिंक्य आणि कणखर माणूस .
विराट कोहली जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणतो;मला अजून हे आठवतोय तो दिवस जो माझ्या आयष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग होता जेव्हा माझे वडील गेले तेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कोच ला फोन केला आणि सांगितलं कि मी आज मैदानात उतरणार आहे हे ऐकल्यानंतर माझे कोच एकदम शॉक झाले होते आणि तेच कोच match झाल्या नंतर माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला सर्वात पुढे आले होते.
मित्रांनो आपण विराट कोहली चा प्रवास बघितला तुमच्या पैकी भरपूर जणांच्या आयुष्यात वाईट काळ सध्या चालू असेल तेव्हा डगमगून जाऊ नका कारण तुमचा वाईट काळ कायमचा नसतो जर तुमच्या मेहनती वर कोणी शंका घेत असेल तर त्याला वाईट साईट बोलू नका त्यांना उत्तर तुमच्या कामिगिरीनेच दिले जाऊ शकते. बऱ्याच दा असा होतं जेव्हा तुम्ही कठीण काळातून जात असता तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांन वरचा नियंत्रण गमावून बसता असं न करता शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या भावनांन वर नियंत्रण ठेवा आणि एकदा कि succsseful झालात कि तुमचं यश जगाला ओरडून सांगेल. मित्रांनो जेव्हा आत्मविस्वास वाढतो तेव्हा कठीण प्रसंग देखील सोपे वाटू लागतात.
मित्रांनो कठीण प्रसंग हेय आयुष्यात प्रत्येकश्या वाट्याला येत्यात आणि तेय overcome करून जो तावून सुलाखून बाहेर पडतो तोच माणूस आयुष्यात मोठा
होतो त्यामुळे सन्कटाला घाबरू नका त्याला सामोरे जा यश तुमाची नक्कीच वाट बघत असेल .